आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली .
त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय,
एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ?
आमची ती योग्यता कधीच नव्हती …कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा ..
कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले …
छत्रपति शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते .
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते…
******** असा आपला राजा …पसरु दे सर्वदूर ‘शिव‘ नावाचा जयजयकार ********
ll जय शिवराय ll
====================================BY Malhari Khalate